इंग्रजांनी भारतावर राज्य केव्हा सुरू केले?www.marathimahiti.com

१६०९ च्या आधी भारतात इंग्रज होते. पण इंग्रज भारतात कधी ही आले असो, त्यांनी खऱ्या अर्थाने राज्य करायला सुरुवात पलासीच्या युद्धापासुन केली. १७५७ पासून १९४७ पर्यंत — १९० वर्षं. त्यात ही १७५७ पासून १८५७ च्या बंडापर्यंत एक तुच्छ कंपनी भारत चालवत होती.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:36 ( 3 years ago) 5 Answer 69112 +22