काश्मीरमध्ये किती पंडित मारले गेले?www.marathimahiti.com

काश्मिरी पंडितांच्या मते, १९८९-१९९० मध्ये ३००हून अधिक लोक मारले गेले. त्यानंतरही पंडितांचे हत्याकांड सुरूच होते. २६ जानेवारी १९९८ रोजी वंधमा येथे २४, २००३ मध्ये नदीमार्ग गावात २३ काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:07 ( 3 years ago) 5 Answer 89627 +22