घटनापीठ म्हणजे काय?www.marathimahiti.com

कलम 145(3) अन्वये, “ संविधानाच्या व्याख्येशी संबंधित कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न असलेल्या कोणत्याही खटल्याचा ” किमान पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय घेतला पाहिजे. अशा खंडपीठाला घटनापीठ म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:10 ( 3 years ago) 5 Answer 44211 +22