जिल्हा न्यायालयाची निर्मिती कोण करते?www.marathimahiti.com

आपल्या क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:35 ( 3 years ago) 5 Answer 38834 +22