तुम्हाला रवींद्रनाथ टागोर बद्दल तथ्य माहित आहे का?www.marathimahiti.com

त्यांचा गीतांजली हा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. भारतात जे थोर महापुरुष होऊन गेले, त्यात जागतिक किर्तीचे महाकवी, तत्वज्ञ, साहित्यिक आणि नवीन शिक्षणपध्दतीचे प्रवर्तक म्हणून रविंद्रनाथ टागोरांचे नाव घ्यावे लागते, रविंद्रनाथांचे सर्व वाङ्मय हे ४० खंडांमध्ये प्रसिध्द झालेले आहे. रवींद्रनाथ हे मानवतेचे पुरस्कर्ते होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:20 ( 3 years ago) 5 Answer 83134 +22