नियोजन कसे करावे?www.marathimahiti.com

उद्या जे काम करायचं आहे ते आजच करा आणि आज करायचं काम आत्तच करा. मित्रांनो वेळ खूप महत्वाची आहे, कारण जगात सर्वकाही परत मिळवता येत परंतु गेलेली वेळ आपण परत नाही आणू शकत. तुमच्याकडे वेळ आहे तर सर्वकाही आहे. वेळेची भेळ करणाऱ्याच्या आयुष्याचा आणि नियोजनाचा कधीच ताळमेळ नाही बसत.

solved 5
General Knowledge Friday 16th Dec 2022 : 15:07 ( 3 years ago) 5 Answer 10037 +22