पाकिस्तान 14 ऑगस्ट आणि भारत 15 ऑगस्टला स्वातंत्र्य का साजरे करतो?www.marathimahiti.com

इंग्रजांनी भारताला स्वातंत्र बहाल करताना देशाची फाळणीही केली. त्यामुळे पाकिस्तान आणि भारत हे दोन देश निर्माण झाले. पाकिस्तानला १४ ऑगस्ट रोजी तर भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळालं. भारतात स्वातंत्र्यदिन साजरा करताना ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांचं स्मरण केलं जातं.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:42 ( 3 years ago) 5 Answer 41251 +22