पाणी प्रदूषण व नियंत्रण कायदा कधी करण्यात आला?www.marathimahiti.com

या कायद्याला पाणी (प्रदुषणाला अटकाव आणि नियंत्रण) कर कायदा १९७७ असे संबोधले जाईल. हा कायदा जम्मु आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतभर लागू असेल. उप कल २ च्या तरतुंदींना आधीन राहून, ज्या राज्यांना पाणी (प्रदुषणाला अटकाव आणि नियंत्रण) कायदा १९७४ लागू असेल अशा सर्व राज्यांना आणि यूनीयन प्रांतांना हा कायदा लागू असेल.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 12:15 ( 3 years ago) 5 Answer 46364 +22