भारतातील नद्यांच्या प्रदूषणाची मुख्य कारणे कोणती आहेत?www.marathimahiti.com

शहरातील सांडपाणी, रासायनिक द्रव्ये, कारखान्यातील सांडपाणी आणि इतर टाकाऊ वस्तू नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणी दूषित होऊन त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 11:46 ( 3 years ago) 5 Answer 97510 +22