भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे का?www.marathimahiti.com

महाराष्ट्र हे भारतातील चवथ्या क्रमांकाचे शहरीकरण झालेले राज्य आहे. १९६१ ते २००१ या कालावधीत महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्या दुप्पट झाली आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:09 ( 3 years ago) 5 Answer 55928 +22