भारतात ग्रामीण विकास कधी सुरू झाला?www.marathimahiti.com

समूह विकास योजनेची सुरुवात २ ऑक्टोबर १९५२ रोजी झाली. १९५५-५६ अखेर भारताच्या १/३ ग्रामीण भागांना ही योजना लागू करण्यात आली. दुसऱ्या योजनेच्या अखेरीस ही योजना सर्व ग्रामीण भागांत चालू झाली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:05 ( 3 years ago) 5 Answer 100478 +22