भारताला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?www.marathimahiti.com

भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. सगळ्यात जास्त समुद्र किनारा १२१४.७ किमी (२३%) गुजरात या राज्याला लाभला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:28 ( 3 years ago) 5 Answer 25296 +22