भारतीय वन कायदा 1927 चा उद्देश काय आहे?www.marathimahiti.com

भारतीय वन कायदा १९२७ हा स्वातंत्र्यपूर्व काळातील वन कायदा, ज्यात काही सुधारणा करून वनावर वन कब्जेदार शेतकऱ्यांचे हक्क गोठवून वन अधिकाऱ्यांना अत्यंत अमर्याद अधिकार या सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात दिले होते. भारतीय वन कायदा सुधारणा विधेयक २०१९ असा मसुदा सार्वजनिक करण्यात आला होता.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:47 ( 3 years ago) 5 Answer 55272 +22