महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती योजना किती झाली सुरू झाली?www.marathimahiti.com

१९६१ सालीच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम समंत करण्यात आला. १९६२ साली जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊन त्या रीतसर अस्तित्वात आल्या व त्यांचा कारभार १५ ऑगस्ट १९६२ पासून सुरू झाला.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:03 ( 3 years ago) 5 Answer 949 +22