मुंबईचे मूळ रहिवासी कोण आहेत?www.marathimahiti.com

मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत. तसेच मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच "भंडारी" समाज देखील इथला मूळ आद्य रहिवासी..अगदी पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यन्त हा समाज पसरलेला होता परंतु कालांतराने तो इतररत्र स्थलांतरित झाला..

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:42 ( 3 years ago) 5 Answer 122918 +22