मुदतपूर्व पंचायतराज संस्था बरखास्त झाल्यास किती महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे?www.marathimahiti.com

कार्यकाल पंचायत समितीच्या कार्यकाल 'पाच' वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार 'राज्यशासनास' आहे. त्या नंतर 'सहा' महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:29 ( 3 years ago) 5 Answer 7083 +22