मौर्य साम्राज्यापूर्वी भारतावर कोणी राज्य केले?www.marathimahiti.com

आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त मौर्याने नंद साम्राज्याचा पाडाव करण्यात यश मिळवले आणि प्राचीन भारतातील पहिले मोठे साम्राज्य मौर्य साम्राज्याची स्थापना केली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:49 ( 3 years ago) 5 Answer 21561 +22