राजगड किल्ल्याचे किल्लेदार कोण होते?www.marathimahiti.com

४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड' असे ठेवले.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:01 ( 3 years ago) 5 Answer 6061 +22