वैचारिक लेखन म्हणजे काय?www.marathimahiti.com

वैचारिक लेखन म्हणजे काय?

वैचारिक किंवा चिंतनात्मक प्रकारच्या निबंधांमध्ये दिलेल्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. दिलेले विषय हे नेहमी अवतीभोवतीच्या परिथिती संदर्भातले असतात. आपल्या आजू-बाजूच्या परिस्थितीमध्ये कोणत्या उणीवा अथवा त्रुटी आहेत, त्या उणिवा निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:06 ( 3 years ago) 5 Answer 5378 +22