शिवाजी महाराजांनी आठ मंत्र्यांची परिषद का स्थापन केली?www.marathimahiti.com

छत्रपती हेे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:03 ( 3 years ago) 5 Answer 60655 +22