सुधारणांचा काय परिणाम होतो?www.marathimahiti.com

सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था परदेशी गुंतवणुकीसाठी खुली झाली आणि व्यापारातील अडथळे कमी झाले, त्यामुळे परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करणे सोपे झाले. यामुळे परकीय गुंतवणूक आणि निर्यातीत वाढ होऊन आर्थिक विकासाला हातभार लागला .

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:05 ( 3 years ago) 5 Answer 62062 +22