स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मूळ उद्दिष्ट काय होते?www.marathimahiti.com

आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्‌दिष्ट आहे. संविधानाच्या भाग IV कलम ५१ मधील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्याचा समावेश केला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:19 ( 3 years ago) 5 Answer 54806 +22