स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसे केले जाते?www.marathimahiti.com

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने केंद्रित नियोजनाच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब केला. अर्थव्यवस्थेचा समतोल विकास व्हावा, तसेच देशाच्या नैसर्गिक संपत्तीचा सर्वाना समान उपयोग व्हावा असा यामागचा उद्देश होता. हे अर्थव्यवस्थेचे नियोजन पंचवार्षिक योजनांद्वारे होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:51 ( 3 years ago) 5 Answer 34363 +22