२०२२ मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?www.marathimahiti.com

आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न रत्न पुरस्कार प्राप्त नागरिक महाराष्ट्र राज्याचे आहेत. महाराष्ट्रातील एकूण नऊ व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. उत्तर प्रदेश राज्य एकूण आठ व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:20 ( 3 years ago) 5 Answer 103153 +22