14 ऑगस्ट 1947 रोजी भारतात काय घडले?www.marathimahiti.com

14 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिश संसदेच्या जागी संविधान सभेचे कामकाज सुरू झाले. दोन वर्षांनंतर 29 ऑगस्ट रोजी घटनेची मसुदा समिती स्थापन करण्यात आली. संविधान सभेची एकूण 11 अधिवेशने झाली. दोन वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस काम केल्यानंतर, या सभेने भारताची राज्यघटना आणि राज्यव्यवस्था तयार केली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:58 ( 3 years ago) 5 Answer 39548 +22