15 ऑगस्ट ला किती वर्ष झाले?www.marathimahiti.com

भारत 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण 15 ऑगस्ट (15 August)1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुमारे 200 वर्षे संघर्ष करावा लागला.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:45 ( 3 years ago) 5 Answer 5494 +22