15 ऑगस्ट ला काय असतं?www.marathimahiti.com

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे.
यावर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.
विर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी स्वताच्या प्राणाची आहुती दिली.

गांधी जी सारख्या महान लोकांनी सत्याग्रह तसेच अनेक चळवळी करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस महत्वपूर्ण आहे. या दिवशी सर्वजण ध्वजारोहण करतात. भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जातात आणि तिथून तिरंगा झेंडा रोवून हा दिवस साजरा करतात.

आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला होता. आणि आपण आपल्या देशाचा कारभार आपल्या हाती घेऊन या भारत देशामध्ये लोकशाही व्यवस्था निर्माण केली होती. स्वतंत्र मिळविण्यासाठी (15 ऑगस्ट करिता) आपल्या देशातील अनेक महान लोकांनी बलिदान दिले होते. 15 ऑगस्ट अनेक जणांनी या भारत देशाला गरज मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली होती.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:55 ( 3 years ago) 5 Answer 107 +22