15 ऑगस्ट ला काय झालं?www.marathimahiti.com

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेक दशकांनंतर इंग्रजांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडून भारताने नव्या युगात प्रवेश केला होता. त्याच वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताचे पहिले पंतप्रधान बनवण्यात आले. या तारखेला जगात अनेक देश स्वतंत्र झाले होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:45 ( 3 years ago) 5 Answer 53673 +22