1857 च्या उठावाची सुरुवात कोणी केली?www.marathimahiti.com

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरू झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:45 ( 3 years ago) 5 Answer 137090 +22