1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीचे मुख्य कारण काय होते?www.marathimahiti.com

साबरमती येथील गांधीजींच्या आश्रमापासून गुजराती किनारपट्टीच्या दांडीपर्यंत हा मोर्चा 240 मैलाचा होता. दररोज सुमारे 24 स्वयंसेवक 10 मैल चालत. 6 एप्रिल रोजी दांडीला पोहोचल्यानंतर त्यांनी समुद्राचे पाणी उकळून मीठ तयार केले आणि विधिवत कायद्याचे उल्लंघन केले. यातून सविनय कायदेभंग चळवळीची सुरवात केली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:21 ( 3 years ago) 5 Answer 33268 +22