1946 मध्ये भारतात काय घडले?www.marathimahiti.com

9 डिसेंबर 1946 रोजी भारताची घटना समिती पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांनी भविष्यातल्या भारताची दिशा ठरवली. डॉ. आंबेडकरांची घटनेच्या मसुदा समितीवर नियुक्ती 28 ऑगस्ट 1947 रोजी झाली. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:38 ( 3 years ago) 5 Answer 69181 +22