1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?www.marathimahiti.com

स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:50 ( 3 years ago) 5 Answer 50465 +22