1947 मध्ये काश्मीर प्रश्न पाकिस्तानसाठी समस्या का होता?www.marathimahiti.com

पाकिस्तानने ही मागणी लगेच मान्य केली परंतु भारत सरकारच्या संस्थानविषयक धोरणात ती बसू शकत नव्हती व म्हणून काश्मीरचा भारताशी जैसे थे करार होऊ शकला नाही. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा अशी परिस्थिती होती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:07 ( 3 years ago) 5 Answer 89564 +22