1949 मध्ये भारतात काय घडले?www.marathimahiti.com

15 नोव्हेंबर - महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली . २६ नोव्हेंबर - भारतीय संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले. 22 डिसेंबर - बाबरी मशिदीत अभिराम दास यांनी राम मूर्तीची स्थापना केली. 28 डिसेंबर - केंद्रीय राखीव पोलीस दल कायदा लागू झाला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:20 ( 3 years ago) 5 Answer 109304 +22