1962 च्या युद्धात भारत का हरला?www.marathimahiti.com

20 ऑक्टोबर 1962 रोजी भारत आणि चीन यांच्यात युद्ध सुरू झाले, परिणामी हजारो सैनिकांचा मृत्यू झाला आणि भारताचा पराभव झाला. या युद्धात चीनने भारताच्या अक्साई चीनमधील सुमारे 38,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला होता.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:20 ( 3 years ago) 5 Answer 115867 +22