1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणा का सुरू करण्यात आल्या?www.marathimahiti.com

1991. 1991 मध्ये, व्यवहारतोलाच्या संकटामुळे देशात आर्थिक सुधारणांची सुरूवात झाली. पामुलापार्थी वेंकट नरसिंहराव हे भारताच्या आर्थिक सुधारणेचे जनक म्हणून ओळखले जातात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:09 ( 3 years ago) 5 Answer 87239 +22