2011 च्या जनगणनेनुसार इयत्ता 9 नुसार भारताचा साक्षरता दर किती आहे?www.marathimahiti.com

३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७%च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली. 'आमची जनगणना, आमचे भविष्य' असे या जनगणनेचे ब्रीदवाक्य होते.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 10:45 ( 3 years ago) 5 Answer 94676 +22