2011 मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?www.marathimahiti.com

2011 मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?

च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येची घनता 1028 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे

solved 5
भौगोलिक Monday 5th Dec 2022 : 12:33 ( 3 years ago) 5 Answer 3925 +22