अवज्ञा चळवळ कधी सुरू झाली?www.marathimahiti.com

सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली तिची सुरुवात राष्ट्रीय सभेच्या आदेशाने फेब्रुवारी १४ १९३० रोजी झाली होती.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:33 ( 3 years ago) 5 Answer 132237 +22