आझादी का अमृत महोत्सवाचा हा उपक्रम भारत सरकारने का घेतला?www.marathimahiti.com

आजादी का अमृत महोत्सव: भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी तसेच जनता, संस्कृती आणि विजयाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने 'आझादी का अमृत महोत्सव' (एकेएएम) हा उपक्रम हाती घेतला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:30 ( 3 years ago) 5 Answer 49847 +22