आपली राज्यघटना लागू होण्यासाठी निवडलेल्या तारखेचे महत्त्व काय आहे?www.marathimahiti.com

भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली . नेहरूंनी १९२८ मध्ये मांडलेल्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेची आठवण म्हणून ही तारीख निवडण्यात आली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:53 ( 3 years ago) 5 Answer 92010 +22