आम्हाला संविधानाचा वर्ग 8 का हवा आहे?www.marathimahiti.com

भारतीय संविधानाने आपल्यासमोर धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. एकूणच राज्यघटनेच्या नियमानुसार देशाचा कारभार चालत असेल तर मानवी हक्कांचे संवर्धन होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:53 ( 3 years ago) 5 Answer 41607 +22