इंग्रज आले तेव्हा भारतावर कोण राज्य करत होते?www.marathimahiti.com

इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ. स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:56 ( 3 years ago) 5 Answer 59645 +22