इंग्रजांनी भारतात किती वर्षे राज्य केले?www.marathimahiti.com

१६०९ च्या आधी भारतात इंग्रज होते. पण इंग्रज भारतात कधी ही आले असो, त्यांनी खऱ्या अर्थाने राज्य करायला सुरुवात पलासीच्या युद्धापासुन केली. १७५७ पासून १९४७ पर्यंत — १९० वर्षं.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:03 ( 3 years ago) 5 Answer 52496 +22