इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य केव्हा जाहीर केले?www.marathimahiti.com

तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:29 ( 3 years ago) 5 Answer 74014 +22