उंबरखिंडची लढाई कोणी जिंकली?www.marathimahiti.com

०२ फेब्रुवारी १६६१ रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य व कारतलब खानाचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंड येथे युद्ध झाले व त्यात मुघलांचा पूर्ण पराभव झाला.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:21 ( 3 years ago) 5 Answer 65300 +22