औद्योगिक क्रांतीचा भारतावर कसा परिणाम झाला?www.marathimahiti.com

इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम घडून आले. i) भारतातील महत्त्वाचा असणारा कापड उद्योग लयास गेला. ii) घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. iii) भारतातील उद्योगांना कोणीही राजाश्रय न दिल्याने कारागीर बेकार होऊ लागले, उद्योग नष्ट झाले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:25 ( 3 years ago) 5 Answer 58902 +22