कविता महत्त्वाची का आहे?www.marathimahiti.com

कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:39 ( 3 years ago) 5 Answer 135737 +22