काँग्रेसने सविनय कायदेभंग सुरू करण्याचा निर्णय का घेतला?www.marathimahiti.com

पुढे भारतीय स्वातंत्र्य-चळवळीत त्यांनी तिचा प्रसंगोपात्त पण मुक्तपणे वापर केला. भारताच्या राजकीय चळवळीला जेव्हा हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले, तेव्हा ते टाळण्याकरिता गांधीजींनी १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची घोषणा केली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:21 ( 3 years ago) 5 Answer 33269 +22