कायमधारा व्यवस्था भारतामध्ये कधी सुरु झाली?www.marathimahiti.com

लॉर्ड कॉर्नवॉलिस (कार. १७८६-९३) गव्हर्नर जनरल असताना १७९३ मध्ये ही पद्धत सुरू झाली. कायमधारा पद्धतीत शेतसाऱ्याच्या १०/११ भाग सरकारकडे जमा करायचा व १/११ भाग जमीनदाराने घ्यावयाचा, असे निश्चित करण्यात आले होते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:07 ( 3 years ago) 5 Answer 6604 +22